Monday, 7 April 2014

(37) धनगर (भाषा-कोंकणी)

धनगर एक जात. हांची वस्ती महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या वाठारांनी दिसता. कानडी भाशेंत हें जातीचें नांव दनगार अशें आसा. दन म्हळ्यार गोरवां, ताचेवयल्यान दनकार-दनगार-धनगर (गोरवां पोसपी) अशें तरेन हो शब्द तयार जालो. आयज कोंकणांत धनगर हें गायो-म्हशी पोसपाचो वेवसाय करतात. ते चड करून मेंढरां पोसतात.

धनगरांचे उत्पत्तीविशीं एक कथा प्रचलित आसा ती अशी - पुर्विल्ल्या काळांत एकदां रोयणींतल्यान बोकड्या-मेंढराचें कळप भायर आयलें आनी तें शेतांची नासाडी करूंक लागले. शेतकारांनी हो त्रास पयस जावपाखातीर म्हादेवाची प्रार्थना केली. तेन्ना म्हादेवान त्यो बोकड्यो-मेंढरां राखपाखातीर धनगराची निर्मिती केली.

धनगरांमदीं 22 पोटभेद आसात. ते अशें - अदिर, अस्सल वा मराठा, बनजी, बरगेबंद वा मेठकरी, डंगे, गडगे, गवळी, धोगत्तुन्य, हटकर वा झेंडेवाले, होळकर, कंगर, खिक्री, खिल्लारी वा थिलारी, खुटे वा खुटेकर, कुकटेकर, लाड, मेंढे, म्हसकर, सनगर, शेगर, शिळोत्या आनी उटेगर, तांचेमदीं आडनावांनीं दाखोवपी कितलीशींच कुळां आसात. वंशशास्त्राचें नदरेन श्वनगरांची गणना शक-द्रविडांत जाता. समाजवेवस्थेंत तांची सुवात शुद्र वर्णांत मानतात. तांच्यातल्यो खिल्लारी आनी हेर जायत्यो पोटजाती अजुनूय मेंढराचें कळप घेवन गांवागांवानी हेडत आसतात. तांच्या मेंढरांच्या कळपां वांगडा शिकयल्लें शिकारी सुणें आसाता. तांची जातपंचायतूय आसता. ती दर तीन वर्सांनी जातीचे न्यायनिवाडे करता. गोरवां, मेढरां, पोसपावांगडाच धनगर लोक सद्या कांबळी विकपाचोय वेवसाय करतात. धनगरांच्यो कांय पोटजाती लोकर विणपाच्या वेवसायावांगडाच शेतकामाचोय वेवसाय आपणावन स्थायिक जाल्यात.

तांचीं घरां लांबचेलांब आनी खोंपीसारकी आसतात. तीं तणाचीं आसून तांकां एकूच दार आसता, जनेलां नासतात.

काश्टी, माथ्याक फेटो, खांदार कांबळ, पांयाक जोतीं आनी हातांत लांब बडी असो धनगराचो भेस आसता. बायलो धोपरामेरेन चड करून तांबड्या रंगाचें कांसाट्याचें न्हेंसण न्हेसतात. धनगर बायलांक रूप्यांचे अलंकार खूब आवडटात. धनगर दादले उजव्या हातांत रूप्याचें कडें घालतात. तांच्या कानांतूय रूप्याचीं कडीं आसतात. तांकां अंती म्हण्टात. धनगरांक धातव्याच्या नाण्यांची ओड आसता. तांच्या भुरग्यांच्या गळ्यांत रूपयांच्यो माळो घाल्ल्यो आसतात. धनरग हो सभावान कश्टी आनी काटकसरी आशिल्ल्यान पयशें राखून दवरता.

सुर्यफूल, कमळ, पाचपालवीं हीं धनगरांची देवकां. खंडोबा आनी बिरोबा हे तांचे खास देव. जेजुरी (जि. पुणें) आनी आरेवाडी (जि. सांगली) हीं त्या देवांची क्षेत्रां धनगर लोक म्हत्वाचीं मानतात. धनगरांमदीं तुळजाभवांनीचीय उपासना चलता. ते देवीचें नवरात्र मनयतात आनी दसऱ्या दिसा देवीक निवेध्य करून नाल्ल दितात.

लग्नप्रथा : हांचेंमदीं कूळ आनी देवक एकूच आसल्यार, लग्नसंबंद जायनात. मामेभयणीकडेन लग्न जाता. पूण आतेभयण आनी मावसभयण हांचेकडेन जायना. सख्ख्यो भयणी जावो जावो जावंक शकतात. लग्नाचो म्हूर्त ब्राम्हणाकडल्यान थारोवन घेतात.

धनगर लोक मडीं लासतात वा पुरतात. उत्तरक्रियेखातीर ब्राम्हण पुरयताक आपयतात. कांयकडेन उत्तरक्रियेखातीर कुभार वा जंगम आपोवपाचीय प्रथा आसा. हांचेमदीं श्राध्दविधीची चाल आसा.

धनगरांचें लोकसहित्य समृध्द आसा. बिरोबाचें यात्रेंत वा हेर प्रसंगावेळाररातीकडेन व्हडल्या धोलाच्या साथीर लोक आपलीं दीर्घ लोकगीतां रातभर गायत आसतात. ह्या गीतांनी बिरोबा देवाच्यो चरित्रकथा आनी हेर कथांचो आस्पाव आसता.

महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावयल्यान धनगर जात गोंयात देंवली आनी नवे काबीजादींत स्थायीक जाली. सत्तरी आनी दिवचल म्हालांनी धनगराची संख्या चड दिसता. गोंयातल्या धनगरांचें रीत रिवाज हे सर्वसामान्य धनगराच्या रीत रिवाजाप्रमाणूच आसा. हेर प्रांतातल्या धनगरां प्रमाण गोंयतलें धनगर दोंगरांनी रावतात आनी बोकड्यो, मेढरां पाळून आपली उपजिविका चलयतात. हेर धनगरां प्रमाण गोंयातलें धनगर हे अर्थीक, शिक्षणीक आनी राजकीय नदरेन हेर अनुसुचीत जातींच्या मानान खूब फाटीं आसात. - कों. वि. सं. मं.

कोंकणी विश्वकोश : ०२, पृष्ठ : ३६३-३६४

(36) घोंगडीला गरज सरकारच्या ऊबेची

"काठीनं घोंगडं घेऊन द्या की रं.. मला बी जत्रेला येऊं द्या की," या गाण्यात उल्लेख केलेली ही घोंगडी महाराष्ट्रात प्राचीन काळापासून प्रसिध्द आहे. ग्रामीण भागात या घोंगडीला खूप महत्त्व असलं, तरी शहरी भागातील 'युज एण्ड थ्रो' संस्कृतीत तिचं अस्तित्वच संपुष्टात येताना दिसतंय. शिवाय या व्यवसायातून पुरेसं उत्पन्न मिळत नसल्यानं घोंगडी बनवणारे हात आता दुसऱ्या उद्योगधंद्याकडं वळताहेत. त्यामुळं संतपरंपरेपासून चालत आलेली ही घोंगडी काही वर्षांनंतर दिसेनाशी होईल की काय, अशी शक्यता निर्माण झालीय.

घोंगडी बनवणाऱ्या या धनगर समाजाचे मुख्यतः दोन प्रवाह आहेत – एक हटकर आणि दुसरा खुटेकर. हटकर म्हणजे शेळ्या-मेंढ्यांचे कळप पाळून भटकणारी जमात. रुमालवाले, टोपीवाले आणि पागोटेवाले या पोषाख पद्धतीवरून हटकरांतील वेगळंपण लक्षात येतं. खुटेकर मात्र एका जागी निवास करून घोंगडी विणण्याचं काम करतात. जमिनीत रोवलेल्या लाकडी खुट्याला बांधलेल्या हातमागावर घोंगडी विणली जाते, म्हणून त्यांना खुटेकर असं म्हणतात. अशा या समस्त धनगर समाजाचं आराध्य दैवत म्हणजे बिरोबा म्हणजेच वीरभद्र.

जालन्यातील अंबड तालुक्यातील ताडहदगाव इथलं चाळके कुटुंब गेल्या ४० वर्षांपासून हा लाकडी खुट्यावर हातमाग विणण्याचा व्यवसाय पारंपरिक पद्धतीनं करतंय. घोंगडी विणण्याचं काम दत्ता चाळके आणि त्यांचं कुटुंब संयुक्तपणं करतं. संपूर्ण गाव त्यांना घोंगडी कारागीर म्हणूनच ओळखतं. काही वर्षांपूर्वी जालन्यात धनगरांची चार घरं होती. पण सध्या मात्र चाळकेंचं एकच कुटुंब इथं घोंगडी बनवण्याचा व्यवसाय करताना दिसतंय. उर्वरित तिन्ही कुटुंबं इतर व्यवसायांतून आपला उदरनिर्वाह चालवतात, तर काही स्थलांतरितही झालीत.

आतापर्यंत महाराष्ट्रात आणि देशातील अनेक राज्यांत भरवण्यात आलेल्या हस्तकला प्रदर्शनात घोंगडी आणि घोंगडी विणण्याची प्रात्यक्षिकं चांगलीच गाजली आहेत. त्यामुळं त्यांना राज्य शासनाचे अनेक पुरस्कारही मिळाले आहेत, असं दत्ता चाळके म्हणतात. लाकडी हातमागावर विणल्या जाणाऱ्या घोंगडीची बांधणी अतिशय मजबूत असते. त्यामुळं ती सहजपणं अनेक वर्षं टिकते. परंतु अंगाला खाज आणणारी आणि खरखरीत असल्याकारणानं एसीमध्ये राहणाऱ्या शहरी संस्कृतीनं या घोंगडीला नेहमीच दूर केलंय. शिवाय घोंगडीत असलेले आरोग्यविषयक गुणधर्म आता अनेक संशोधनांतून सिध्द झाले आहेत. त्यामुळं घोंगडीला शहरातून नव्हे तर विदेशातूनही मोठी मागणी आहे.

घोंगडीचे फायदे 
पारंपरिक पद्धतीनं हातमागावर बनवलेली घोंगडी ही जवळपास ९ ते १० वर्षं टिकते. ही धुवावी लागत नाही. पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा अशा तिन्ही ऋतूत ही घोंगडी उपयोगात येते, बहुगुणी असलेली ही घोंगडी थंडीच्या दिवसात गरम, तर उन्हाळ्यात थंडावा देते. याबरोबरच घोंगडीचे अनेक फायदे आहेत, असं जनाबाई कुरधणे या घोंगडी व्यावसायिकेनं सांगितलं.

चाळके कुटुंबानं तर घोंगडी आरोग्यदायी कशी आहे आणि तिचे विविध उपयोगांची माहिती दिली ती पुढीलप्रमाणं
1) कंबरदुखी, मणकेदुखी, संधिवात आणि सांधेदुखीवर गुणकारी
2) रक्तवाहिन्या सुरळीत चालतात
3) पित्त, सर्दी, खोकला आणि डोकेदुखीपासून मुक्तता
4) थंड फरशी आणि संगमरवरी फरशीवर आंथरल्यानं थंडीपासून बचाव
5) साप, विंचू, मुंगी, मधमाश्या, ढेकूण जवळ येत नाही.
6) डास, मच्छर चावत नाहीत, म्हणजेच मलेरियापासून संरक्षण.
7) पावसापासून संरक्षण करण्यासाठी घोंगता म्हणून वापर
8) अर्धांगवायूचा धोका टळतो तर डायबेटिजही कमी होतो

अशी बनते घोंगडी 
एक घोंगडी बनवण्यासाठी साधारणपणं दोन व्यक्तींना १० ते १२ दिवस लागतात. सर्वप्रथम सगळ्या मेंढ्यांना स्वच्छ धुतलं जातं, यानंतर त्यांचे केस कातरले जातात. नंतर हे कातरलेले केस पिंजले जातात. पिंजलेल्या केसांपासून लोकर तयार केली जाते. यातील काळी-पांढरी लोकर वेगळी करण्यात येते. यानंतर चरख्यावर लोकरीपासून सूत कातलं जातं. हे तयार सूत दोन्ही बाजूंनी ताणून घेतलं जातं. नंतर या सुताला चांगला पीळ यावा, मजबुती यावी आणि घोंगडी विणणं सुलभ व्हावं म्हणून रात्रभर भिजवलेले चिंचुके बारीक कुटून त्यापासून बनवलेली खळ लावली जाते. साधारणपणं ही घोंगडी विणायला दोन ते तीन दिवस लागतात, असं दत्ता चाळके यांनी घोंगडी कशी जन्म घेते याची कहाणी सविस्तर सांगितली.

घोंगडी व्यवसायातून बचत गटाची निर्मिती
या घोंगडीला चाळके कुटुंबानं आधुनिकतेचा साज देऊन, लोकरीपासून गादी, उशी, लोड, आसनपट्टी, गालिचा, कानटोपी, हातमोजे असे नानाविध प्रकार निर्माण करून बचत गटामार्फत प्रसार आणि प्रचार केलाय. यामुळं अनेक महिलांना रोजगारही मिळवून देता आला.

घोंगडी व्यवसायाला घरघर
आधुनिक काळात हातमागावरील घोंगडी लोप पावत चाललीय. मुळात घोंगडीची निर्मिती करणाऱ्या कारागिरांना मोठ्या प्रमाणात कष्ट करावे लागतात. एक घोंगडी बनण्यास लागणारा वेळही खूप लागतो. त्या तुलनेत म्हणावी तशी किंमत मिळत नाही. त्यामुळं तरुण पिढी या व्यवसायाकडं दुर्लक्ष करीत आहे. परंतु या सर्वांवर मात करत चाळके कुटुंबातील सदस्य या लुप्त होत चाललेल्या कलेचा वारसा पुढं नेण्यास धडपडत आहेत. दिवसेंदिवस नष्ट होत असलेल्या गायरान जमिनी, शेतात मेढ्यांना चरायला असलेली बंदी आणि मेंढ्यांची रोडावलेली संख्या यामुळं लोकरीचं प्रमाण कमी होऊ लागलंय. या सर्व अडचणी आज या व्यवसायास मारक ठरत आहेत. त्यामुळं चाळके कुटुंब, तसंच इतर व्यावसायिक घोंगडीसाठी लागणारी लोकर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून आयात करतात.

सरकारी राजाश्रयाची गरज
चाळके कुटुंबीयाच्या घोंगडीला विदेशात मागणी आहेच, त्याचबरोबर तिथल्या हस्तकला प्रदर्शनासाठी त्यांना अनेक वेळा आमंत्रितही केलं गेलंय. ही खूपच गौरवास्पद बाब आहे.

महाराष्ट्रात बिरोबा, विरचा म्हसोबा, बिदाल मलवडी, रुईचा, बाबरीबुवा इथल्या यात्रांमध्ये या घोंगडीला मोठी बाजारपेठ उपलब्ध होते. यामध्ये सर्वाधिक उलाढाल बाबरीबुवा (इंदापूर) इथल्या यात्रेमध्ये होत असते. यात हातमागावर तयार केलेली घोंगडी, सुतीपटी, जेन आणि देवासाठी आसनपटी यांची मोठी विक्री होते, तर या घोंगडीचा दर ५०० रुपयांपासून २००० मिळतो, असं चाळके म्हणाले.

या व्यवसायावर कोल्हापूरमधील शेनगाव, मुरगड, वडगाव कापशी सेनापती, सांगली जिल्ह्यातील आळसुंद, देवराष्ट्र, सोलापूरमधील चिखलठाण साडे, कोंडीत, टाकळी, टेंभुर्णी, पुण्यातील घोरपडवाडी, आळेफटा, बोरी या गावांतील हजारो कुटुंबं अवलंबून आहेत. पण तरीही सरकारकडून या व्यवसायाला राजाश्रय मिळालेला नाही. त्यामुळं या व्यावसायिकांना घोंगडीची विक्री हस्तकला प्रदर्शनामार्फत किंवा गावोगावी फिरून करावी लागते. सरकारनं घोंगडीला खादी उद्योगाप्रमाणंच दर्जा देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी घोंगडी व्यावसायिक करत आहेत. सरकारनं जर याबाबत वेळीच योग्य पावलं उचलली नाहीत, तर लवकरच हा व्यवसाय लुप्त झाल्याशिवाय राहणार नाही.

-विवेक राजूरकर, अंबड, जालना
http://bharat4india.com/special-reports/2013-02-16-10-44-34/22

(35) धनगरांची त्याच दिवशी खरी दिवाळी !

दिवाळी म्हणजे भल्या पहाटेच्या अंघोळी, दिव्यांची रोषणाई, फुलबाज्यांची फुलं, फटाक्यांचे धमाके, फराळाची रेलचेल...दिवाळीचं असं चित्र आपल्या डोळ्यासमोर उमटतं. पण हे झालं शहरात किंवा सुखवस्तू घरात. पण ज्यांचं बिऱ्हाड पाठीवर आहे अशा फिरस्त्या धनगरांची दिवाळी कशी असेल? अशी दिवाळी पाहायला मिळाली, अजिंठा वेरुळच्या रस्त्यावर. 

वसू बारसेचा दिवस होता. रानात मेंढ्यांची वाघूर पडली होती. या तीन-चारशे शेळ्या-मेंढ्यांच्या शेजारीच त्यांचे पालनकर्ते अर्थात धनगराचं कुटुंब बसलं होतं. तीन दगडाच्या चुलीवर कुटुंबाची माय भाकऱ्या थापत होती. विशेष म्हणजे आजपासून दिवाळी सुरु झालीय हे या कुटुंबाला माहीत होतं. पण त्यांना त्याचं फारसं विशेष नव्हतं. त्यांना काळजी होती, त्यांच्या लक्ष्म्यांची, शेळ्या-मेंढ्यांची! तोच त्यांचा बोलण्याचा विषय होता. 

साथीचा आजार होऊ नये म्हणून मेंढ्यांना कसलं तरी औषध पाजलं जात होतं...'यंदा पावसानं दगा दिला. पिकांना फटका बसला. शेतकरी सुखी तर धनगर सुखी. दुष्काळानं धनगरांच्या तोंडचं पाणी पळवलं. शेळ्या-मेंढ्यांना खाण्यासाठी चारा मिळेना. या चाऱ्यासाठी अजूनही भटकंती सुरू आहे. कारण या शेळ्यामेंढ्यांवरच आमचं जगणं अवलंबून आहे', तांड्याचा कारभारी सांगत होता. 'मेंढरं शेतात बसवली म्हणून पूर्वी शेतकरी त्यांना पायलीभर धान्य द्यायचा. कारण शेताला शेळ्यामेंढ्याचं पोषक खत मिळायचं. आता या शेळ्यामेंढ्यांचं पोषण करणं हेच आमचं काम आहे. कारण त्यांच्यावरच आमचं जगणं अवलंबून आहे. त्यांना ज्या दिवशी मुबलक चारा-पाणी मिळेल, त्याच दिवशी आमची खरी दिवाळी', असं ते जाता जाता सहज सांगतात.  


-विवेक राजूरकर, औरंगाबाद

(34) गोवा धनगर समाज : एक चळवळ

धनगर समाज ही गोव्यातील एक आदिवासी जमात आह़े त्यांची एकूणच लोकसंख्या 20 ते 25 हजार आहे आणि ती गोवाभर डोंगराळ भागांत विखुरलेली आह़े काही ठिकाणी त्यांना गवळी असेही संबोधले जात़े पोतरुगीज साहित्यामध्ये धनगर-गवळ्यांचा उल्लेख आवजरून सापडतो़ ही धनगर जमात; पण त्यांच्या राहाणीमान आणि धंदा यामुळे त्यांना गवळी म्हटले जात़े (गवळामध्ये राहाणारे- गवताने बनवलेलं घर आणि दही-दूध विकणारे.) मंडल कमिशनमध्ये त्यांची धनगर जमात म्हणून नोंद आह़े.

गोव्यात धनगर समाज सर्व सुखसोयींपासून वंचित आह़े साक्षरता बाकी समाजापेक्षा खूप कमी आह़े समाजामध्ये गरिबी, बेकारी आणि चिडचिड दिवसेंदिवस वाढतच आह़े परिस्थिती खूप नाजूक आह़े.

सूर्य उगवतो ती पूर्व आणि चालेल ती दिशा मानणारा धनगर आपल्या म्हशी-शेळ्यांबरोबर जंगलात वणवण फिरतो़ त्यांची म्हालची पांडरदेवी त्यांचे सर्व आपत्तींपासून संरक्षण करत़े धनगर समाज बाकीच्या समाजापेक्षा खूप वेगळा आहे, (त्यांचे रीतीरिवाज, रोटीबेटी व्यवहार, सोशल, ट्रेडिशनल, हॅबिटेट, रिशुअल्स.) हे सर्व त्यांच्या रिपोर्टमध्ये पाहायला मिळत़े धनगरांची गोव्यात देवळे नाहीत़ त्यांचे स्वत:चे पुढदेव त्यांच्याबरोबरच असतात़ त्यांच्या आडनावावरून त्यांचा देव कोण ते त्यांना समजत़े.

'गाकुवेध' मध्ये धनगर समाज एसटी दर्जासाठी पहिल्या क्रमांकावर होता; पण काही त्रुटींमुळे समाजाला न्याय मिळाला नाही़ गावडा, कुणबी आणि वेळीप समाजांना 2003 मध्ये एसटी चा दर्जा मिळाला़ त्या वेळी केंद्रात तसेच गोव्यात भाजपा सरकार होत़े त्यांनी एक चमत्कारी निर्णय घेऊन गोव्यात एसटी चे आरक्षण चालू केले आणि त्याचा तीन समाजांना खूप फायदा झाला आह़े.

धनगर समाज मात्र अजून ओबीसी दर्जातच आह़े आता गोव्यात ओबीसींमध्ये आणखी खूप समाज सामील झाले आहेत़ ते समाज आर्थिक, सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात धनगर समाजापेक्षा खूप प्रगत आहेत़ आता सगळ्याच क्षेत्रांत समाजात स्पर्धा चालू आह़े त्यामुळे धनगर समाज आंधळा-पांगळा झाला आह़े गेल्या सात-आठ वर्षात धनगरांना शिक्षण व नोक:यांमध्ये आरक्षण दुर्मीळ झाले आह़े सरकारला याची पूर्ण जाणीव आह़े म्हणूनच त्यांनी गेल्या अर्थसंकल्पामध्ये (2012) ज्या सवलती गोव्यात एसटींना मिळतात, त्या सर्व धनगरांना मिळतील, अशी घोषणा केली़; पण त्यात नोकरी, शिक्षण आणि राजकीय आरक्षण नाही, असे जाहीर केल़े.

आज समाज सुधारण्यासाठी शिक्षण हे मूळ औषध आह़े नोक:यांचीसुद्धा आता धनगर समाजाला अतिशय गरज आह़े; कारण धनगरांच्या पारंपरिक धंद्यावर आता गदा आली आह़े शेती-धंदा करण्यासाठी त्यांच्याकडे स्वत:ची जमीन नाही़ आज फॉरेस्ट/वाईल्डलाईफ सॅँच्यरी/नॉन-सेटलमेंट झोन आल़े त्यामुळे धनगरांचे स्थलांतर चालू आह़े सावकार-भाटकार धनगरांना सतावतात़ त्यांना घरे बांधायला परवानगी मिळत नाही़
धनगर समाज होतकरू, हुशार व प्रामाणिक आहे. फक्त त्यांना चांगल्या संधी-सवलतींची गरज आह़े धनगरांना एसटी आरक्षण मिळायलाच हव़े ट्रिबल अॅक्ट प्रमाणे धनगरांच्या जमिनींचा मोठा प्रश्न आपोआप सुटेल आणि ते जेथे राहातात त्या जमिनी त्यांच्या होतील़ पारंपरिक धंदा व शेतीसुद्धा वाढेल़ त्याशिवाय शिक्षण, नोक:या व राजकीयदृष्टय़ाही प्रगती होईल़.

धनगर समाजाची सरकारला विनंती आहे की, जो अहवाल एसटीसाठी आरजीआयला पाठवला जातो, तो सर्व त्रुटी सुधारून पाठवावा़ गरज पडल्यास केंद्रीय किंवा आरजीआय अधिका:यांना येथे आमंत्रित करून नियमानुसार अहवाल तयार करावा व त्याचा काटेकोर पाठपुरावा करावा़ तसेच भारतामध्ये आणखी कोणत्या राज्यांमध्ये धनगर समाजाला एसटी आरक्षण आहे आणि ते कोणत्या आधारे झाले आहे,याचाही अभ्यास करावा़ समाजाला खात्री आहे की, सरकार काही तरी ऐतिहासिक निर्णय घेऊन समाजाला न्याय मिळवून देईल आणि त्यांना एसटी आरक्षण मिळेल़.

तात्पुरता दिलासा म्हणून दोन प्रकारे सरकार गोवा धनगरांवरील अन्याय दूर करू शकते,

1. जोर्पयत केंद्रीय-आरजीय एसटी आरक्षण मिळत नाही, तोर्पयत गोवा सरकार धनगर समाजाला गोव्यापुरता एसटीचा दर्जा देऊ शकत़े शक्य असल्यास अवश्य कराव़े

2. ओबीसी आरक्षण विभागणी करणे आणि धनगरांना अतिमागास जमात (एक्स्ट्रीमली बॅकवर्ड क्लास) म्हणून घोषित कराव़े (डिस्क्रेशनरी पॉवर ऑन द स्टेट गव्हर्नमेंट आर्टिकल 16(4).ओबीसींना 27 टक्के आरक्षण आहे. त्यातील 4 टक्के फक्त धनगरांना द्याव़े एवढी जरी सुविधा दिली, तर त्याचा खूप फायदा धगनर समाजाला होईल़ त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे, तो काही प्रमाणात कमी होईल़

अनेक वेळा गोव्यातील धनगरांची तुलना महाराष्ट्रातील धनगरांशी होते;पण महाराष्ट्रातील धनगर हा गोव्यातील धनगरापेक्षा खूप प्रगत आहे. (काही कोकणचा भाग सोडला तर.) त्यांना गोव्यापेक्षा 15 वर्षे अगोदर स्वातंत्र्य प्राप्त झाल़े त्यांचा शैक्षणिक, आर्थिक दर्जा गोवा धगनरांच्या तुलनेत खूप चांगला आह़े एवढे असूनही महाराष्ट्र सरकारने 1990 मध्ये त्यांना ओबीसी मध्ये विभागणी करून भटकी जमात (नोमेडीक ट्राईब-एनटीसी) म्हणून घोषित केले आहे आणि त्यांना 4 टक्के विशेष आरक्षण दिले आह़े केंद्रीय सवलती ते ओबीसी मध्ये घेतात, तर राज्याच्या सवलती ते एनटीसी (4 टक्के) म्हणून घेतात़ त्यामुळे त्यांचा दर्जा चांगला सुधारला आह़े

आताच जे गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन संपले, त्यात प्रामुख्याने धनगर समाजाचा- अनुसूचित जमात किंवा अतिमागास जमात हा विषय प्रथमच चांगल्या प्रकारे मांडला गेला़ त्यावर चांगल्या प्रकारे चर्चा झाली आणि सर्व आमदारांनी त्याला पाठिंबाही दिला़ सर्व गोवा धनगर समाजबांधवांनी मा़ मुख्यमंत्री तसेच सर्व आमदारांचे आभार मानायला पाहिजेत आणि सरकारच्या संपर्कात राहायला पाहीज़े

धनगर समाजाचे लाडके नेते मा़ आमदार चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांचा धनगर समाजाला मोठा आधार आह़े गेली 15 वर्षे ते धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळण्यासाठी पोटतिडकीने काम करतात़ या वेळीसुद्धा त्यांनी विधानसभेत धनगर समाजाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून व्यथा मांडल्या आणि त्या सर्व मागण्या सभागृहाने मान्य केल्याही़ धनगर समाज त्यांचा ऋणी आहे, तसेच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला पाहीज़े

धनगर समाजाची चळवळ चांगल्या मार्गावर आह़े त्यासाठी समाजाचे काही कार्यकर्ते दिवस-रात्र काम करताना दिसतात़ समाजामध्ये चांगले प्रबोधन होत आह़े समाजाने एकसंघ व्हायला पाहिज़े कार्यकत्र्यानी समाजाचे मनापासून समाजकार्य करावे- समाजाचे राजकारण करू नय़े संधिसाधू किंवा स्वार्थी लोकांपासून दूर राहाव़े धनगर समाजाला न्याय मिळेल- धनगर समाजाला राखीवता विचाराधीन, हे सरकारचे धोरण आह़े सरकार धनगरांबद्दल योग्य तो निर्णय घेईल आणि ज्या काही सवलती ते समाजाला देऊ शकतात, त्या अवश्य देतील याची मला खात्री आह़े धनगर समाज सरकारचा ऋणी असेल़

जय धनगर समाज-जय गोवा़

- डॉ़ अरुणा झोरे
https://marathi.yahoo.com/गोवा-धनगर-समाज-एक-चळवळ-190243326.html

(33) गवळी-धनगर

(राजन इंदुलकर यांच्या 'वंचितांमधे शिक्षणातून सामर्थ्य निर्मिती' या लेखामधील गवळी-धनगर समाजाविषयीची माहिती...)

हा समाज मुख्यत: कोकणातील पूर्वेकडे पसरलेल्या सह्याद्री पर्वताच्या मुख्य व उपरांगांवर राहातो. हा समाज मंडणगड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूर या (रत्नागिरी जिल्ह्यातील) सहा तालुक्यांत सह्याद्रीच्या रांगांवर वस्ती करून आहे. त्यांची वस्ती अतिशय लहान म्हणजे पाच ते पंचवीस घरांची असते. एका घरात दोन ते पाच कुटुंबे राहातात. म्हणजे एका वस्तीवर सरासरी साठ ते सत्तर लोकसंख्या असते. हा गवळी-धनगर समाज सह्याद्रीच्या माथ्यावर पिढ्यानपिढ्या, साधारणपणे तीनशे ते चारशे वर्षांपूर्वीपासून राहात आहे. त्यांचा पूर्वीचा व्यवसाय सह्याद्री पर्वतातून मालाच्या ने-आणीसाठी बैल पुरविणे, वाहतूक करणे असा होता. कालांतराने पर्वतात रस्ते झाल्यावर त्याला दुग्धव्यवसायाकडे वळावे लागले. पर्वतात दाट जंगल असल्यामुळे उन्हाळ्यात गवताची टंचाई असते. त्यामुळे पाणी व गवतासाठी त्याला वर्षातून तीन ते चार महिने वस्ती सोडून इतरत्र जावे लागते. पाऊस पडू लागला की पुन्हा तो आपल्या वस्तीवर येऊन राहतो. दुधाचे सातत्य नसते. जनावरे फिरती असल्याने दूध फार मिळतही नाही. ते विकावयाचे तर डोंगर उतरून पाच-सहा मैल चालत येऊन गावात विकावयाचे. त्यातून मिळणार्या पैशावर मीठ-मिरची आणि जनावरांसाठी भुशीपेंड खरेदी करावयाची.

गावातील दुकानदाराकडे सारा हिशेब असतो. तो हिशेब शिलकीत कधीच नसतो. उलट देणे वाढल्यावर वर्षाकाठी एखाददुसरे जनावर विकावे लागतेच. भाकरीसाठी तो डोंगरउतारांवर रान साफ करून नाचणी, वरी पिकवतो तर भातासाठी गावातील खोतांची खंडी अर्धाखंडीची शेती मक्त्याने करतो. ही सारी कमाई जेमतेम पोट भरण्याइतपत असते. रात्रंदिवस बारा महिने कष्ट करावे लागतात. घरातील प्रत्येकाकडे कामाच्या जबाबदार्या असतात. सकाळी उठून शेण गोळा करणे, दूध काढणे, गुरे सोडणे, दूध घेऊन खाली गावात जाणे, पाणी भरणे ही नित्यनेमाची कामे असतात. शिवाय शेतीची कामे असतात. पाळलेली

जनावरे सोडल्यास स्वत:च्या मालकीचे असे काहीही नाही. या भागातील सार्या जमिनी खोताच्या मालकीच्या आहेत. वनखात्याची जमीन येथे नाही.

या डोंगरातून विखुरलेपणानं राहाणारा धनगर समाज खोतांच्या मर्जीनुसार तेथे राहतो. सभोवतालच्या जंगलाचा गरजेपुरता उपयोग करून घेणे, गरजेपुरती शेती करणे, राहाण्यासाठी घर, गोठे इ. बांधणे हे सारे काही खोतांशी गोडीगुलाबीने राहून करावे लागते. वेळोवेळी खोतांच्या हातापाया पडावे लागते. खोतांना गरज पडेल तेव्हा त्यांच्याकडे मजुरीला जावे लागते. एखादा धनगर आपले ऐकत नसेल तर खोत त्याला गावच्या देवळात बोलावतात आणि देवासमोर नाक घासावयास लावतात. भात, नाचणीच्या मिळणार्या उत्पन्नातील चौथा हिस्सा डोक्यावर घेऊन, डोंगर उतरून गावात आणून खोतांच्या दारात टाकावा लागतो. झाडझाडोर्याचा मोबदला द्यावा लागतो. दुधाच्या व्यवसायात त्याला अजिबात फायदा मिळत नाही. सारा हिशेब गावातील दुकानदाराकडे ठेवलेला असल्याने त्यात फसवणूक होते.

अशा रीतीने एकेकाळी संपन्नावस्थेत राहाणारा गवळी-धनगर आज हतबल झालेला आहे. जनावरांचे, प्राण्यांचे ज्ञान, जंगलाविषयीची माहिती, कष्टाळूपणा, दुधाचा पारंपरिक व्यवसाय हे सारे जवळ असूनही तो आपल्या जगण्याविषयी अतिशय निराश बनला.

गवळी-धनगरांची मुले आठव्या-नवव्या वर्षीच करतीसवरती होतात. गुरे चरविणे, गोठा साफ करणे, धाकट्या भावंडांना सांभाळणे, जेवण करण्यास मदत करणे, पाणी भरणे, शेतीच्या कामात भाग घेणे इ. कामे मुलांना करावी लागतात. या काळात शाळेत जाऊन शिकणे त्यांना शक्य होत नाही. बहुतेक शाळा गावातील मुख्य वस्तीत आहेत. धनगर वस्तीपासून

या शाळांचे अंतर सुमारे तीन ते सहा कि. मी. एवढे असते. ही पाऊलवाट डोंगरदर्यातून, जंगलातून जाणारी असते. या स्थितीत गावातील शाळेत येऊन बसणे आणि शिकणे अतिशय दुरापास्त असते.

अलीकडल्या काळात चिपळूण तालुक्यातील या समाजाच्या पन्नास वस्त्यांपैकी पाच-सहा वस्त्यांत शासनाने शिक्षणाची सोय केली आहे. पण चौथीपर्यंतच्या शिक्षणाची सोय झाली तरी पुढचे शिक्षण घेणे अवघड असते. त्यामुळे

धनगरांच्या मुलांनी शिकून आपल्या जीवनाला वेगळे वळण द्यावे, अशी शक्यता दिसत नाही. या अपार कष्टांतून मुक्ती व्हावी म्हणून मुलांना अगदी लहान वयातच चिपळूण, पुणे अशा शहरात धाडतात. तेथे जाऊन ही मुले हॉटेलात वेटरची कामे करतात. तेथे मुलांना पोटभर खायला मिळते. यातून आमदनी वाढत नाही. एकूणच या गवळी-धनगरांचे संपूर्ण जीवन कष्टाचे, अगतिकतेचे आणि निराशेचे झाले आहे.

- राजन इंदुलकर
http://palakneeti.org/book/export/html/398

(32) Dhangar

Origin :
Dhangar — the shepherd and blanket- weaver caste of the Marathawada, which comprises the Districts of Aurangabad, Bir, Parbhani, Nander, Bidar, Usmanabad and a portion of Adilabad. The name ' Dhangar ' is derived by some from the Scfnskrit word 'Dhenugar' meaning ' cow-keeper'; but the etymology seems rather fictitious, for the Dhangars have never been known to tend cows. On the other hand, as shepherds, they form a distinct caste from the Gaulis, who tend cows and other milch cattle. The Dhangars have no traditions which will throw light upon their origin. In physical character and customs they resemble the Maratha Kunbis, which suggests that they are formed from them. 

Internal Structure :
The caste is divided into the following endogamous divisions : Khute Dhangars, Bargi or Hatker Dhangars and Jhade Dhangars. The Khute Dhangars are said to have received their name from \hutes, or the pegs by means of which they weave blankets. Bargi or Hatker Dhangars are described in a separate article. Jhade Dhangars are found in the Adilabad District. The origin of the name ' Jhade ' is obscure, but the word is a general term applied to other castes, such as Jhade Brahmans. The members of these sub-castes interdine, but do not intermarry. 

The exogamous divisions of the caste are of the Maratha type, as illustrated below : — Urade. Korde. Rode. Bagde. Khodpe. Latne. Kanade. Bhand. Kare. Harke. Chormare. Bomble. Pode. Pitale. Barde. Mirge. Gore. Dandwate. Shirgiri. Dhole. Nirali. Hatkavde. Kerwad. Sote. Gonde. Dukre. ' Nikande. Kale. 

Marriage in one's own section, as well as in one's maternal aunt's section, is avoided. A man may marry two sisters, and two brothers may also marry two sisters. Adoption is restricted to the members of one's own section. Outsiders are not admitted into the caste : a socially degraded man is re-admitted on payment of a fine. 

Marriage :
Girls are married both as infants and as adults, but the former practice is deemed the more respectable. Boys, but not girls, are dedicated to gods or temples. A girl is sent to her husband's house immediately after marriage, when presents of a goat and money are made to her. Cohabitation before puberty is tolerated. Un-married meg wishing to marry widows, are first wedded to a ring, all the cereflionies of a marriage being performed on the occasion. Polygamy is permitted, but is rarely practised on a large scale. 

The marriage ceremony of the Khute and Khutaphale Dhangars corresponds to that of the Maratha Kunbis. The marriage of the Jhade Dhangars is celebrated at night and opens with the Mangani rite (betrothal), in which the boy's father goes to the girl's house and marks her forehead with a spot of red aniline powder and presents h'er with a cocoanilt. Mothawida follows, in which two wooden stools are placed side by side in the court-yard of the house, covered with white cloth and decorated with designs of \unkum. The girl and her maternal uncle are seated on them and the bride- groom's father presents to her a sari, a choli, betel-leaves, areca nuts, and dates. Previous to the marriage, Mari Ai or Angana Devi is worshipped by sacrificing a goat to her, and a feast is provided in her name. At night the gondhal dance is performed in the name of the goddess Bhavani. A marriage booth is erected and a post, called mundha, made of salai (Boswellia thurifera), is planted to the right of the entrance. Twelve earthen pots are brought from the potter's house and two of these are filled with water and placed near the mundha. The bridegroom is bathed and is seated within a square formed by five earthen pots encircled with white wool. This wool is subsequently removed and fastened on the right wrist of the bridegroom. The same ritual is separately performed by the bride's party also. Then follow in order, the worship of the village and patron deities, the carrying of the bride enveloped in a blanket to the bridegroom's village, the adoration by the bridegroom in the temple of the village Maruti and, lastly, the wedding rite. The marriage dress consists of garments dyed yellow in turmeric water, which had been previously offered to the goddess. Just after the wedding, the pair are taken by the Brahman priest to the earthen platform built under the booth and seated thereon opposite each other, with a brass dish between them. The Brahman ties their garments into a knot and the couple exchange garlands of mock corals. After this, each parson present waves a copper or silver coin, according to his means, round the faces of the newly wedded couple and throws it into the ''dish. This ceremony is called Sulagna. On the third day after the wedding, Dand\)a is celebrated. A bride-price to the amount of Rs. 9 or Rs. 10 is paid to the girl's parents. Among the Khute Dhangars, a curious ceremony, called the Bir procession, is performed on the haldi day. A man, possessed by a bir (spirit of an ancestor) fastens round his waist all the images of the ancestors belonging to both the parties to be \s'edded ; saris (female garments) are tied crosswise across his breast and one shoulder. In one hand he takes a stick and in the other a winnowing fan. He makes frantic gestures and starts running, preceded by five men facing him and striking on the fan with canes in their hands. The moment he reaches the temple of Biroba, he lies prostrate on the blanket spread for the occasion. Incense is burnt before him, whereupon he recovers himself, gets up and returns home followed by all the men. 

Widow-Marriage :
Widows are allowed to marry again, the ceremony of widow-marriage closely resembling that in vogue among the Maratha Kunbis. Brahmans are not engaged as priest. Among the Jhade Dangars, a widow bride is more valued than a virgin and a bride-price ranging from Rs. 25 to Rs. 200 is required to be paid to her parents. Divorce is pemiitted in cases of adultay. The Hindu law of inheritance is observed by the caste. 

Religion :
Khandoba is the favourite god of the caste and is worshipped every Sunday and on Sat (the light sixth of Marga- shirsha) day, with offerings of sweetmeats. The implements of their craft— scissors, yeda, lavaki, nat and tulai— are also revered on Sat. Vithoba of Pandharpur is worshipped daily in every household. The Adilabad Dhangars worship Khudban, in the form of a wooden image bedaubed with vermilion. Other gods of the Hindu pantheon are also reverenced by members of the caste. Ancestral worship prevails, and no marriage is celebrated until those who have died in the family since the last marriage are installed as gods in the form of embossed plates. If any member of a Jhade Dhangar family is killed by a tiger, he is worshipped as Waghoba in the form of a 
stone set up on the boundary of the village. 

Child-Birth :
A woman after child-birth is ceremonially impure for severf^days. The child is named on the 12th day after birth and on the 15th day the goddess Satwai is propitiated. At the Divali festival, sheep are worshipped by the caste. 

Disposal of the Dead :
The married dead are burnt and the unmarried are buried, with the head to the south. Mourning is observed for three days. Among the Jhade Dhangars of Adilabad the dead body is washed, taken outside the house and offered cooked food. _When the funeral pyre is well ablaze, the coffin bearers and other mourners bathe, go to a liquor shop and, crushing mahua flowers {Bassia latifoUa) with their feet, drink liquor and return to the house of the dead. Next day the mourners, men and women, go to the cremation ground, taking with them one winnowing fan, three pieces of bread and one earthen pot. They collect the ashes and bones with the winnowing fan and throw them into the nearest river or brook. They then place on the spot the bread and the earthen pot, which is filled with water and covered with mango leaves. A small hole is made at the bottom of the pot so that the water may trickle out drc^ by drop and quench the thirst of the disembodied soul. The widow of the deceased breaks off her bangles and lucky necklace, and all return home after drinking liquor. On the third day after death the chief mourner gets himself shaved on the cremation ground and all, after bathing and drinking liquor, return to the house of the deceased, where a sheep is sacificed. The head of the sheep is buried under the spot where the deceased breathed his last and the rest is cooked and eaten by the household members. The Sradha ceremony is performed every year on the anniversary of death. 

Occupation :
The original occupation of the caste is grazing sheep and goats, and weaving blankets. Some of them are cultivators. They deal in sheep and goats and their wool, and sell the milk of ewes. They are often pjaid by the cultivators, who greatly value the sheep manure, to have the flock penned on their farms. They are also engaged as day labourers. 

Social Status :
The social position of the caste is just below that of the Maratha Kunbis. They eat from the hands of Kunbis, Malis, Hatkers, Brahmans and Komtis, while Hajams, Rangari, Dhobis and other low castes eat kflchi from the members of the caste. They eat mutton, fowl, fish and the flesh of deer, hare ^5nd some birds, and drink spirituous and fermented liquors. The Dhangars have a caste Panchayat. The headman is called mehetraya and decides all social disputes ; he is especially honoured on a marriage occasion with the present of a turban. 


Reference : 

'The Castes and Tribes of H.E.H. the Nizam's Dominions' Volume 1, By Syed Siraj Ul Hassan (1920), Page 166 to 170.

(31) ​Hatkar (Bargi Dhangar)

(Titles - Naik, Rao)

Hatkar, Bargi Dhangar — a cultivating and hunting caste, found in large numbers in the Districts of Parbhani and Nander; they are also found in the Adilabad and Bidar Districts where, however, they are comparatively rare. Of a strongly built, vigorous frame and generally of a dark complexion, with a bold and haughty demeanour, the Hatkars show a marked difference from the Maratha Kunbis. Like the Welammas, they appear to be a foreign race, who immigrated and settled in the country in very early times. The armies of Shivaji were composed of recruits mainly drawn from this caste and it is said of them, "The most trusted of Shivaji's foot-men and, many of the bravest Maratha Generals, among whom the Holkars were the most distinguished, belonged to this tribe." The "Ain-i-Akbari" describes the Hatkars as being a proud, refractory and domineering race of Rajputs, living in the Basim Sircar and, with numerous armed forces, occupying the forts and controlling the surrounding districts. 


Origin :

The word 'Hatkar' is popularly derived from the Marathi 'hat' obstinacy, and 'kar' doer, meaning obstinate. This derivation appears to be fictitious and throws no light upon the origin of the caste. The Hatkars have no traditions of origin, and their original affinities and the time of their immigration are lost in obscurity. 

Regarding these people Captain FitzGerald, once an Assistant Commissioner in Berar, made the following observations : — 

"They (the Hatkars) declare that they emigrated from the north to this part of India many years ago, supposed to be some time prior to the Nizam becoming Subedar of the Deccan on behalf of the kings of Delhi. But the "Ain-i-Akbari" seems to suppose that the Hatkars were driven westward across the Wardha by the Gonds. The Hatkars are all Bargi Dhangars, or the shepherds with the spears. 

The general idea is that, originally, there were twelve tribes of Bargi Dhangars, who came down from Hindustan, and that from them the country about Hingoli (the Parbhani District) was called Bar Hatti, which, the Hatkars say, is a corruption of the words 'Bara Hatkar', or the country of twelve Hatkars. At present there are only three families. To one or other of these families all the Hatkars about Berar, Hingoli, etc., belong. The names of these families or clans are: (I) Poli, (2) Gurdi, (3) Muski." 

"The Hatkars say that they formerly, when going on any expedition, took only a blanket seven hands long and a bear-spear, and that on this account they were called 'Bargir,' or Barga Dhangars. They would appear to have been all footmen. To this day the temper of the Hatkar is said to be obstinate and quarrelsome. They will eat with a Kunbi. 

Customs :

"The Hatkars bury their male dead, if death has not been caused by a wound in the chase or in battle. The corpse is interred sitting cross legged, with a small piece of gold placed in its mouth. .If a male Hatkar dies of a wound received in battle, or in the chase, they burn the corpse, the feet being placed toward the east, so that obsequies by fire are clearly an honourable distinction. All women who die in child-birth are burnt, others are buried."

"Widows may, on the death of their first husband, marry again by a pat marriage. 

History :

"The Naiks of Hingoli and Berar were principally Hatkars. The duty of a Naik was to keep the peace and prevent robbery, but in time they became the breakers of law and the dakaits of the country. Some of them, about the year 1818, were very powerful. Nowsajee Naik Muski's army gave battle to the Nizam's Regular Troops, under Major Pitman, before Umerkhed. The Naik was beaten and he was besieged in his stronghold of Nowa, with a garrison of five hundred Arabs. The place was carried by assault after a very stout resistance in 1819. Nowsajee Naik was sent to Hyderabad, where he died. 

"The power of the Naiks was broken by Brigadier Sutherland. He hanged so many, that the Naiks pronounce his name to this day with awe. To some of the Naiks he gave money, and told them to settle down in certain villages. Others, who also came expecting money, were at once hanged. 

"Brigadier Sutherland would appear to have hanged only the leaders that did not come in before a certain date. In this way died Lachaman Naik, Gardi of Hatah, who was next to, if not equal in power to, Nowsajee Naik ; also the Naik of Jamb whose clan name is Poli." 

Physical Characteristics :

"Most of the Hatkars do not permit the removal of the hair on the face. They are fine, able-bodied men, and have a most wonderful resemblance to each other, which may be accounted for by the constant exclusive intermarriage of I'iheir three great families. They are independent in bearing, pretentious in character, and are the stuff of which good soldiers are made. They inhabit, generally speaking, the hills on the northern banks of the Painganga. Their villages are placed like a line of outposts along 
our frontier with the Hyderabad territory." 

This account of the caste is substantially correct to the present day. The Hatkars, although called Bargi Dhangars, have nothing in common with the shepherd or pastoral tribes who keep sheep and weave blankets. 

The relations of the Hatkars with the Holer caste (the Dhers of the Carnatic) appear to bear a close analogy to the connections which the Welammas have with the Mala caste (the Dhers of Telingana). The Hatkars have the same section names as thfe Holers and should a Hatkar and a Holer, both belonging to the same family section, happen to live in the same village, it is incumbent upon the Hatkar to attend the marriage ceremony of the Holer and to tie the JeVa-deVal{ (a bunch of twigs representing the wedding deity) to the wedding post. &)nceming the Welammas, it is known that some of their families, especially those of the Rachelu section, have to pay the expenses of a Mala marriage before they celebrate their own weddings. The Welammas, like the Hatkars, have a fine physique, are endowed with vigour and energy, possess an arrogant and over-bearing demeanour and were once highly esteemed for their soldierly qualities. The points of resemblance between these two races are very striking, in the absence of any precise evidence, however, it would 6e treading on risky ground to ascribe a common origin to these two tribes who, at the present day, differ widely from each other in their customs, usages, and language. 

Internal Structure :

The Hatkars have no endogamous divisions ; but their exogamous sections are numerous, some of which are shown below : — 

(1) Satapute, (2) Marke, (3) Devakate, (4) Katagunde, (5) Shirane, (6) Hakke,. (7) Mundane, (8) Mundhe, (9) Devare, (10) Navate, (11) Shilgar, (12) Shimpe, (13> Gaode, (14) Shinde, (15) Dhone, (16) Waghamode, (17) Suranare, (18) Salgar, (19) Dotigandia, (20) Tarange and many others. 

The section names (^u/w) are formed after the model common among the Maratha castes. They are not totemistic, but a few of them are eponymous, the others being either of the territorial or the titular type. The section name descends in the male line. A man is forbidden to marry a woman of his own section. No prohibited degrees restrict him in the selection of a girl, provided he does not marry his niece, his aunt, or any of his first cousins, excepting the daughters of his maternal uncle and paternal aunt. The Hatkars permit the marriage of two sisters to the same man and also the marriage of two sisters to two brothers. 

Polygamy is allowed without any limit being imposed on the number of wives a man may have. 

Marriage :

Both infant and adult marriages are practised by the caste. In fulfilment of vows, boys as well as girls are wedded to Khandoba, their patron deity, and are not allowed to marry afterwards. The girls are subsequently called murlis and become prostitutes, while the boys, under the name of Waghes, lead a depraved and immoral life. Adultery is regarded with abhorrence, and a girl committing an indiscretion is expelled from the caste. 

The marriage ceremony of the Hatkars differs little from that in vogue among the Maratha Kunbis. On the conclusion of the preliminary negotiations between the parties, and on the nativities of the young couple being found to agree, an auspicious day is fixed for the performance of the wedding. The first ceremony, in connection with marriage, is Pamoate, or the distribution of pan (betel-leaves). 

The father of the boy goes to the bride's house with some ornaments and clothes. In the presence of the caste people, invited for the occasion, these are presented to the girl by a Brahman, who presides over the ceremony ; pan-supari and sugar are then distributed. daJ^shana (the prescribed fee) is paid to the Brahman, and the assembly disperses. 

Marriage booths supported on posts of umbar (Ficus glomerata), jambul (Eugenia Jambolana) and salai (BosWellia thurifera), are erected by both parties in front of their houses. To the salai post are bound the emblems of Deva-Devakalu, which consist of a wheaten cake and the twigs of five sacred plants, viz., maula (Bauhinia racemosa). mango (Mangrfera indica), hioar (Acacia leucophyl&a). saundad (Prosopis spicigera) and umbar (Ficus glo- merata), which are brought in procession by five married women from the Maruti temple of the village. Beneath the pandal is built an earthen platform, 8 ft. square and generally nine inches in height. This over, the important ceremony of Haldi is performed, at which the bridal pair, in their respective houses, are smeared with t'jrmeric paste and oil, and are bathed underneath the booth by five married women. The worship of the family and village deities, the performance of the gondhal dance (a kulachar) and the procession In honour of birs (ancestral spirits) follow in order and precede the actual wedding. 

On the wedding day, the bridegroom's party, composed of friends and relatives, escort him to the bride's house. The bridal procession stops, first, at the Hanuman temple, where the bride-groom is given a formal welcome by the bride's father, and then at the entrance to the bride's house, where the bridegroom alights from the horse and is conducted direct to the wedding canopy. The bride is brought out and both are made to stand facing each other, the bride under the arboui and the bridegroom outside it. A curtain is held between them and the officiating priest, usually a Maratha Brahman, recites benedictory verses and blesses the couple, at the same time throwing turmeric-coloured rice on their heads. The assembled guests shower rice over them and the curtain is raised amidst the cheers of the men and the singing of the women. The bridal pair, who are after this seated side by side facing the east, are girt round seven times by raw cotton thread, care being taken that the thread does not touch their bodies. While this process is going on, the bride's father ceremonially makes over his virgin daughter to the bridegroom — this ceremony is known as Kanyadan (the gift of a virgin bride). The girl's thread is then removed and tied to a wedding post. In the Kan\ana Bandhanam ceremony, a Warati, or a man of the washerman caste, fastens bracelets of woollen thread on the wrists of the bride and bridegroom. The bridegroom, thereupon, taking the bride in his arras, or by the hand, ascends the platform, where the pair, seated on wooden stools, perform hom (sacrifice) and are presented with clothes, money, &c. The second day passes in feasting and sporting on the banks of a stream, where the newly married couple are taken in procession. The marriage generally ends on the third day with Sade, when wedding presents are given to the bride and the bridegroom by their respective fathers-in-law, after which the happy pair are conducted in procession to the bridegroom's house. The marriage expenses amount to from Rs. 100 to Rs. 500. 

Widow-Marriage :

A widow is allowed to marry again, but not the brother of her late husband. Except in the month of Pausha (December-January) the ceremony is performed on any date between sunset and sunrise. On a dark night, the widow bathes, puts on new bangles and toe-rings, and wears a new sari presented to her by her suitor. Seated side by side, the pair are married by a Brahman, who bedaubs their foreheads with kunkum, ties their garments in a knot and puts a mangalsutra (auspicious string of black beads) round  the widow's neck. The essential portion of the ceremony is the knocking together of the widow's and her husband's heads. The rest of the night they pass together in the bride's house. Early next morning they bathe and stealthily repair to Maruti's temple, where they spend the whole day, returning by night to the bridegroom's house. The widow's children by her first husband are claimed by his relatives. Divorce is permitted, the divorced woman bemg allowed to re-marry by the same rites as a widow. 

Religion The religion of the Hatkars presents no features of special interest. Their favourite object of worship is Khandoba, to whom offerings of flowers and sweetmeats are made every Sunday. In addition to this deity, they pay homage to Bhairoba and the spirits of their departed ancestors, whose images they keep in their houses. They observe all the Hindu festivals, among which the Holi, or Shimaga, in March and the Dassera in October, are held in great importance. Deshastha Brahmans are employed as priests and serve the caste in their religious and ceremonial observances. 

Child-Birth :

The impurity of child-birth lasts for twelve days. On the 12th day after birth, the child is named and a feast is provided for the caste people in honour of the occasion. A girl, on attaining puberty, remains in pollution for nine days. 

Funerals :

The dead are burned by the side of a stream, in a lying posture, with the head to the south. Some of the families of the Hatkars bury their dead, the corpse being laid in the grave with the legs crossed and the face turned towards the east. The practice of cremation, as Mr. A. C. Lyall observes, appears to be of recent introduction and is gradually becoming universal among the caste. When a person is dying, a mixture of curds and Water is placed in the mouth, and after death the body is washed and, being wrapped up in clothes, is carried to the burning ground on the shoulders of his relatives. The chief mourner leads the funeral procession and fires the pile after the corpse has been laid upon it. After the pyre has burnt down he circumambulates it five times, bathes in a stream and returns home, followed by all the relatives. On the 3rd day after death, the ashes are collected and thrown into a stream and food is offered at the burning ground for the benefit of the deceased. On the same day, the pall bearers have their shoulders besmeared with ghi and a feast is provided for them. Sradha is performed on the anniversary day and in the months of Vaishakha (April-May) and Bhadrapad (August-September). Persons dying violent deaths are worshipped in the form of images which are set up in the houses. 

Social Status and Occupation :

In point of social standing, the Hatkars rank with the Maratha Kunbis, with whom they exchange kachi (uncooked) food. They eat mutton, fowl, lizards, hare, deer and fish of all varieties, but abstain from beef, pork, she-goats and the leavings of other people. In occupation, the Hatkars are cultivators and hold land-tenures of different grades. They are patels of villages, deshmukhs, occupancy and non-occupancy raiats and landless day-labourers. The Hatkar males and females dress and decorate themselves like the Maratha Kunbis. The men do not wear the sacred thread. Their home language is Marathi.

Reference — 'The Castes and Tribes of H.E.H. the Nizam's Dominions' Volume 1, By Syed Siraj Ul Hassan (1920), Page 248 to 255.